MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 87
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या लोकसंख्येच्या क्रमात कोणती आहेत?
1)मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद✓ Correct
2)मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर
3)मुंबई, दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद, हैदराबाद
4)मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, अहमदाबाद
According to the 2011 Census, the top five most populous urban agglomerations/cities in India in descending order are Mumbai, Delhi, Bangalore, Hyderabad, and Ahmedabad.