MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 91

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकाऱ्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

1)कोणताही अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान 1/3 संख्या बळाने दाखल केला पाहिजे.
2)अविश्वास ठराव पारीत होण्याकरीता एकूण सदस्यांच्या 2/3 संख्याबळाची आवश्यकता असते.
3)कोणत्याही अविश्वासाच्या ठरावासाठी बोलावलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.✓ Correct
4)महिला व बालविकास समितीच्या सभापतीविरुद्ध विशेष बाब म्हणून अविश्वास ठराव किमान 3/4 सदस्यांच्या संख्याबळाने पारीत करणे आवश्यक असते.

According to the Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act, a meeting called for a no-confidence motion against office bearers is presided over by an officer appointed by the Collector or designated authority, not solely by the Chief Executive Officer (CEO) of the Zilla Parishad.