MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 9

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

भारतात कौशल्य विकासाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे कारण : (1) भारत एक कृषिप्रधान देश आहे व येथे गरजपूर्तीचा अभाव आहे. (2) सेवा क्षेत्राकडून जवळ जवळ 50% राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते. (3) भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे व बहुतांशी दारिद्र्य रेघेच्या खाली आहे. (4) तरुण लोकसंख्येसं संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. Skill development program is important in India because : (1) India is an agrarian country and there is lack of supply. (2) Almost 50 percent of the national income is derived from the service sector. (3) India has a very large population and most of them live below the poverty line. (4) There is a need to create opportunities among the young population.

1)भारत एक कृषिप्रधान देश आहे व येथे गरजपूर्तीचा अभाव आहे. / India is an agrarian country and there is lack of supply.
2)सेवा क्षेत्राकडून जवळ जवळ 50% राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते. / Almost 50 percent of the national income is derived from the service sector.
3)भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे व बहुतांशी दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. / India has a very large population and most of them live below the poverty line.
4)तरुण लोकसंख्येस संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. / There is a need to create opportunities among the young population.✓ Correct

Skill development is vital in India primarily to harness its demographic dividend by creating employment opportunities for the large young population.