MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 57
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधी चौकशी केली, तेव्हा पिया, दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली. पिया : सेतू किंवा लालू पैकी एकजण शर्यत जिंकला. दिया : सेतू शर्यत जिंकला. निया : सेतू किंवा लालू पैकी एकाहूनी शर्यत जिंकली नाही. जर फक्त व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी शर्यत जिंकली ?
1)सेतू✓ Correct
2)लालू
3)दोषेही
4)एकाही नाही
By testing the condition where only one person always lies, if Sethu won, Diya's statement is true, Nia's is false, and Piya's is true, maintaining consistency where only Nia lies.