MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 41

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

समर्थ रामदासांच्या मते प्रपंची माणसाला शाश्वत समाधान केव्हा प्राप्त होते ?

1)देश, काळ, समाज स्तरावर सुखोपभोगांचा त्याग केल्यावर प्रपंची माणसाला शाश्वत समाधान मिळते / by giving up worldly pleasures at the level of country, time and society
2)गायनादि कलांच्या माध्यमातून योगयागादि कर्मे व्रतस्थ मार्गाने करीत संतसज्जनांच्या सहवासात चिरंतन समाधान प्राप्त होते / through arts like singing, performing rites while observing vows, in the company of saints
3)देहाने व मनाने संतसज्जनांचा सहवास व सद्विचारांनी केलेले आचरण प्रपंची माणसाला समाधान देते / company of saints in body and mind and conduct with good thoughts gives satisfaction
4)संत सहवासात 'मी' पणाचा त्याग केल्यावर मनाने व श्रद्धेने संताच्या मोठेपणात विलीन झाल्यावर प्रपंची माणसाला शाश्वत समाधान प्राप्त होते / by giving up the ego in the company of saints and merging with their greatness through faith✓ Correct

According to Samarth Ramdas Swami, a worldly person attains eternal peace and satisfaction through spiritual realization and devotion combined with right knowledge.