MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 66
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
पुढे माहिती घटकांचा संच दिला असून त्यापुढे कार्यवाही सुचवल्या आहेत. त्यासंबंधातील सर्वांत उचित पर्याय निवडा. • शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नेहमीचीच बाब झाली आहे. • बदलत्या हवामानामुळे त्यासंबंधीच्या सर्व अटकळी विचित्र होत आहेत, त्यामुळे शेती करणे जikiरीचे झाले आहे. • माध्यमे ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किंमतींचा बागुलबोवा उभा करण्यात आघाडीवर असतात. • अचूक निदानावर बेतलेली दूर संवेदक शेती, पोषण शेती, सुरक्षित अन्न निर्माण करणारी शेती, वायरलेस शेती, जलवायु चलाख शेती, बदलता खत वापर शेती, वात आलेखन, उत्पादन आलेखन, जल गुणवत्ता आलेखन शेती, इत्यादी अनेक नवीन कृषि पद्धति व्यवहारात येत आहेत, परंतु यासंबंधी शेतकरी सजग नाहीत. कृतिक्रम : अ. नव्या कृषिद्धतींचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी बुद्धिमान, तंत्रकुशल, कामसू व प्रामाणिक कृषि साहाय्यकांची फळी शासन, स्वयंसेवी संस्था व कृषि विद्यापीठे यांनी सहभागाने सज्जा केली पाहिजे.
To combat agrarian distress and modern farming challenges, collaborative action involving government, NGOs, and agricultural universities is needed to empower farmers with new technologies and smart assistance.