MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 34
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
पुढीलपैकी कोणते विधान योग्य ठरेल ? Which of the following can be considered a correct statement ?
1)जंगल सत्याग्रहापेक्षा मिठाच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचा सहभाग अधिक होता. / More farmers participated in the Salt Satyagraha than the Jungle Satyagraha.
2)नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिठाच्या आणि जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला. / Farmers from Nasik and Ahmednagar districts participated in the Salt and the Jungle Satyagraha.
3)जागतिक महामंदीनंतर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीने सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला. / Farmers supported the Satyagraha movement in an unprecedented manner after the world's Great Depression.✓ Correct
4)वरीलपैकी एकपण नाही. / None of the above.
This question evaluates comprehension of the given historical passage about regional freedom struggle events in Maharashtra.
Related questions
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?आजच्या जगाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे ?
Which of the statements given below about todays world is correct ?पुढील कोणते विधान अयोग्य नाही.
Which of the following statements is not incorrect ?प्रेम करायला कोणीही कसे शिकतो ?
How does one learn to love ?